मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील अनेक गणित बदलली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यातच आता मनसेचे नेते अभिजित पानसे हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे अभिजित पानसे मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबतचा प्रस्ताव घेऊन आल्याची माहिती सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…“आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवारांचा झाला,” धनंजय मुंडेंनी सगळंच सांगितलं
अभिजित पानसे आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी सामाना कार्यालयात गेले आहेत. या आधी राज्यातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा झाली ? यावर पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…शिंदेंची ‘ती’ चुक अजित पवारांनी केली नाही, वेळीच डाव साधला, शरद पवारांना दिलं धोबीपछाड
दरम्यान, संजय राऊत यांच्यांशी संबंध फार जुने आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि माझ्यात काहीही चर्चा झाली नाही. या बैठकीत राजकीय परिस्थितीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अभिजित पानसे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांमुळे भाजपच्या नेत्याचा पहिला राजीनामा पडणार, मुश्रीफांमुळे समरजीत घाटगे नाराज, भूमिकेकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून पुणे शहाराध्यक्षासाठी ‘या’ नेत्याची निवड, रूपाली पाटलांवरही जबाबदारी मिळणार
हेही वाचा…मंत्रिपदासाठी दंड थोपटून आमदार भिडले, शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावले
हेही वाचा…अजित पवार गटावर शरद पवार घाव घालणार? शरद पवार गटाच्या वर्किंग कमिटीची बैठक, मोठ्या घडामोडी