पुणे : विरोधकांचा आरोप डावलून आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मोदींच्या कार्यक्रमात हजर झाले. त्यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. तर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं देखील विरोधकांकडून सांगण्यात आलं. त्यावर आता काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…वंचित अन् BRR ची युती होणार ? वंचितने स्पष्ट केली आपली भूमिका
नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जाणं हे काही चुकीचं नाही. कारण खाजगी संस्थेने घेतलेला कार्यक्रम होता. परंतु एकीकडे देशामध्ये सर्व विरोधी पक्ष इंडिया या एका बॅनरखाली एकत्र आलेले आहेत. अशा घटनेमुळे थोडं संभ्रमाचं वातावरण जरूर निर्माण होतं. शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. तो संभ्रम शरद पवारांनी दुर करावा अस अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मोदींच्या कार्यक्रमात शरद पवार राहणार हजर, त्यांना आम्ही..,” संजय राऊतांचं सुचक विधान
दरम्यान, शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी राजकीय भूमिका अधिक परखडपणे स्पष्टपणे मांडली तर लोकांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारा संभ्रम अधिक होतो. तो दुर केला पाहिजे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका..! पक्षचिन्ह, शिवसेना नाव याचिकेवरील तातडीच्या सुनावणीवर SC चा नकार
हेही वाचा…ना थोरात ना पटोले विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय!
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
हेही वाचा…“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा, पण..,” सामानातून जोरदार टिका
हेही वाचा…“भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्तेही नाही”, चंद्रशेखर बावनकुळे