पुणे : वंचित बहुजन आघाडी आणि भारत राष्ट्र समिती या प क्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसापासून भारत राष्ट्र समिती आणि बीआरएसमध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चांचं वंचितकडून खंडन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका
बीआरएसकडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे. बीआरएस पक्ष वंचितसाठी महाराष्ट्रात किती उपयोगी असू शकतो हा प्रश्न आहे. मात्र, बीआरएसकडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करू. असं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक
दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी वंचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यासाठी अनेकदा बैठका देखील झाल्यात. परंतु यातून काहीच हातात आलं नाही.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींच्या कार्यक्रमात शरद पवार राहणार हजर, त्यांना आम्ही..,” संजय राऊतांचं सुचक विधान
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार अपमान सहन करणार नाही,” भिडेंवर कारवाई करा, फडणवीसांकडे महिला आयोगाची मागणी
हेही वाचा…“RSS त्या ६१ हजार संस्थांशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी जाहीर करावं,” आंबेडकरानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतुकीत बदल, कसा असणार पुणे दौरा ?
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार