पुणे : महात्मा गांधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी भिडे टिकेची धनी झाले आहेत. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांना तुरूंगात टाकलं पाहिजे. अशी मागणी काॅंग्रेसच्या नेत्यांसह राज्यातील विरोधकांनी केली आहे. तर ते पत्र सरकारला दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती असं म्हणत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांसह भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं
महाविकास आघाडी सरकार असताना भीमा कोरेगाव संबंधी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र दिलं होतं. परंतु ते पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेच नाही. ते पत्र दिले असते तर आज ही वेळ आली नसती. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर आरएसएसच्या ६१ संस्थाशी भाजपचा काहीही संबंध नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं असं आवाहन देखील आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान
दरम्यान, महात्मा गांधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काॅंग्रेसच्या नेत्यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री यशवंत चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतुकीत बदल, कसा असणार पुणे दौरा ?
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी