मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यांना नीट बोलता देखील येत नसून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटवला जात आहे. यावरून प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांनी एक शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित
आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे. मराठा नेत्यांविरोधात असंतोष पेटविण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे. महाराष्ट्राचे राजकारण नासावले जातं आहे आणि षडयंत्र मराठा समाजाने ओळखावे. मनोज जरांगे यांच्याबद्दल कोणतीही शंका नाही पण त्यांच्या साधेपणाचा फायदा घेतला जाऊ शकतो. असं असीम सरोदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक
दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाड्या आडवल्या जात आहेत. तर नियोजित कार्यक्रम देखील मराठा समाजाकडून उथळवून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे.मराठा नेत्यांविरोधात असंतोष पेटविण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे.महाराष्ट्राचे राजकारण नासावले जातेय आणि हे षडयंत्र मराठा समाजाने ओळखावे. मनोज जरांगे यांच्याबद्दल कोणतीही शंका नाही पण त्यांच्या साधेपणाचा फायदा घेतला जाऊ शकतो.#मराठाआरक्षण
— Asim Sarode (@AsimSarode) October 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा पडला पहिला राजीनामा, पत्रात मांडल्या तीव्र भावना
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत उपोषण, आंदोलकांना पोलिसांकडून त्रास
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान