मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहचला आहे. मनोज जरांगे पाटलांची वाशीत भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर सर्व मराठे बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत दाखल होण्याच्या आधी सरकारकडून जरांगे पाटलांच्या हातात जीआर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…सकाळी झोपतच घेतली माझी सही, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झालं पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पालन करू. त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील. याकरीता माननीय मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा…“तिघांपैकी एकाने यावं, अन् तोडगा काढावं, लगेच माघारी फिरतो,” जरांगे पाटलांची भूमिका
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांची आज वाशीत सभा होत आहे. त्याआधी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज देखील जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी शिष्टमंडळांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतर जरांगे पाटलांनी वकिल, तसेच काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. आज भव्य सभेत मनोज जरांगे पाटील जीआरचं वाचन करून दाखवणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईत येण्याआधीच राज्यपालांचं मोठं विधान, मराठा आरक्षणाबाबत वेगाने हाचलाची सुरू*
हेही वाचा…जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…
हेही वाचा“….केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
हेही वाचा..“मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवा,” रोहित पवारांची महापालिकेकडे मागणी