मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांना हा पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात १ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसचे २५ नेते दिल्लीत दाखल, ‘या’ नेत्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ? रणनीती ठरणार
लोकमान्य टिळकांनी त्यावेळी सरकारला विचारलं होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? आता ज्या राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी रूपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या हस्ते मोदी पुरस्कार स्विकारणार आहेत. मग असा सवाल केला जातो की सरकारचा डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल केला जात आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
दरम्यान, भ्रष्टाचाराचा आरोप करतांना कलंक या शब्दाचा विचार करता का ? मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे. मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार आणि शिंदे गटाला स्थान, १२ जुलै होण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन, ५० लाखांची केली मागणी
हेही वाचा…“अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, काका-पुतण्याच्या संघर्षात मोठा ट्वविस्ट”
हेही वाचा…मोठी बातमी…! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात स्थगिती उठवली, कोणाची नावं चर्चेत ?
हेही वाचा…पंकजा मुंडे ‘या’ विधानसभा मतदारसंघातून लढणार, धनंजय मुंडे सत्तेत सहभागी झाल्याने झाला होता पेच