मुंबई : महाविकास आघाडी सरकार असताना प्रलंबित १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारच्या या याचिकेवर स्थगिती दिली होती. आज कोर्टात यासंदर्भात सुनावणी पार पडली असून आता १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता यावर कोणाची नियुक्ती होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
महाविकास आघाडी सरकार असतांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात यादी देण्यात आली होती. परंतु राज्यपालांनी यावर निर्णय घेतला नाही. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात कोर्टात याचिका सादर केली होती. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली येथील सुप्रिम कोर्टात आलं होतं. त्यातच आज या याचिकेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे.
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची स्थगिती उठवली आहे. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी तशीच राहणार का ? की आता नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस- पवार सरकार पुन्हा १२ सदस्यांची यादि देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पंकजा मुंडे ‘या’ विधानसभा मतदारसंघातून लढणार, धनंजय मुंडे सत्तेत सहभागी झाल्याने झाला होता पेच
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसचे २५ नेते दिल्लीत दाखल, ‘या’ नेत्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ? रणनीती ठरणार
हेही वाचा…“‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…छगन भुजबळांना जीवे ठार मारण्याची धमकी, धमकीचं कारण आलं समोर
हेही वाचा…“अविवाहित राहिन पण, राष्ट्रवादीची युती होणार नाही म्हणजे नाही,” फडणवीसांची ‘ती’ क्लिप ठाकरेंनी भर सभेत ऐकवली