मुंबई : दापोलीतील साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली असून आज त्यांना १५ मार्चपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाच ठरणार आहे. तसेच आज ईडीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
हेही वाचा…“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक
अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या माध्यमातून 80 लाख रूपये विभास लाठे यांना दिल्याचा इडीने दावा ठोकला आहे. मंत्री असतांना बंगल्याना रिसोर्टमध्ये बदलण्याचा निर्णय अनिल परब यांनी घेतला असल्याचा दावा ईडीने केला. सदानंद कदम यांच्या अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती.
हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
ईडीने सदानंद कदम यांची १४ दिवसांची इडी कोठडीची मागणी केली होती. यावेळी सदानंद कदम यांचे वकिल निरजंन मुंदरीकी यांनी आक्षेप घेत ही कारवाई कशा पद्धतीची चुकीची आहे. असा युक्तिवाद करण्यात आला. तरी सुद्धा सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन
- हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
- हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
- हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
- हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं