नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारी सुरू करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. यामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेते सहभागी झाले आहेत. त्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या आहेत. तर सत्ताधारी भाजप देखील मित्र पक्षांना सोबत घेण्याच्या हालचाली करीत आहेत. यातच आता एबीपीने केलेल्या सर्वेत नरेंद्र मोदी आणि भाजपची झोप उडवली आहे.
हेही वाचा…“भाजपाला सत्तेतून उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच काँग्रेसचा प्लॅन”
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपीन्युजने संपुर्ण देशात एक सर्व्हे घेतला होता. या सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सत्ताधारी भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याचा अंदाज यामधून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये २०२४ च्या निवडणुकीसाठी लोकांची इंडिया आघाडीला पसंती दिसून येत आहे.
हेही वाचा…“शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा,” ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्व्हेत इंडियाला लोकांनी ६५ टक्के पसंती दिली आहे. तर भाजप सह एनडीए आघाडीला ३५ टक्के लोकांची पसंती दिली आहे. मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोकांना नाकारलं आहे. असं सध्यातरी चित्र संपुर्ण भारतात दिसून येत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मुंडेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, ७०० गाड्या घेऊन बीडच्या सभेत, आज करणार पक्ष प्रवेश
हेही वाचा…“असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो,” मंत्रीपदापासून वंचित का राहिलो, गोगावलेंनी सांगितला किस्सा
हेही वाचा…“फडणवीस, बावनकुळेंच्या भाजपच्या 2 वरिष्ठांसोबत तब्बल 7 तास चर्चा, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना”
हेही वाचा…काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला, ३ सप्टेंबरपासून कामाला लागणार
हेही वाचा…“पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार”