पुणे : स्वाभिनामी संघटनेत देखील मागील काही दिवसापासून कुरूबुरी बघायला मिळत आहेत. स्वाभिमानी संघटनेचे नेते रविंद्र तुपकर नाराज असल्याच्या बातम्या काही दिवसापासून माध्यमांसमोर येत आहेत. यावरून संघटनेचे मुख्य नेते राजु शेट्टी यांनी यावरून आता भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “
पक्ष आणि संघटना फोडण्याचं काम भाजप करीत आहे. मागच्या काही दिवसापासून राज्यात तेच चित्र सध्या दिसत आहे. स्वाभिनामी संघटनेत जे काही सुरू आहे. त्यामागे देखील भाजपचाच हात आहे. भाजपकडून ऑफर दिली जात आहे. यात काही शंका नाही. याआधी राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत घडलं आहे. अस राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”
एखाद्या कार्यकर्त्याला जर काही अडचण असेल, तर त्याला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी शिस्तपालन समिती तयार केली आहे. त्या समिती समोर रविकांत तुपकर यांनी आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. ते फक्त माध्यमातच बोलत आहेत. पण त्यांची तक्रार आलेली नसतानाही त्यांचा सुर लक्षात घेता ही बैठक बोलवण्याची सुचना मी शिस्तपालन समितीला केली असल्याचं राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं