मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसने जरी भाजपसोबत सलगी केली असली तरी या पक्षावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना मुक्त होता येणार नाही. शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे आरोप केले आहेत, त्याचे ते खंडन करू शकणार नाहीत. असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू”
शरद पवार हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. मात्र आज त्यांच्याकडे पक्ष म्हणून काहीही शिल्लीक नाही. अजित पवार पक्ष म्हणून सर्वकाही त्यांच्यासोबत घेत भाजपाकडे गेले आहेत. या पक्षांतरामागेही जनतेला संशय असल्याने आज पवारांचे पक्षातील आणि जनतेतील वजन कमी झाले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ
दरम्यान, गेले काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण हे शरद पवारांच्या अवतीभोवती केंद्रीत झालं आहे. इंडियाची साथ सोडून एनडीएमध्ये शरद पवार यांनी यावं, यासाठी भाजप प्रयत्न करतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण