मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काॅंग्रेस देखील अलर्ट मोडवर आली आहे. मागील काही दिवसापासून काॅंग्रेसचे आमदार देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीत आता काय चर्चा, रणनीती ठरणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…नीलम गोऱ्हेंचं शिंदे गटात प्रवेश, ‘भावी आरोग्यमंत्री’ म्हणून सुषमा अंधारेंनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यात काॅंग्रेस नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. यातच राष्ट्रवादी, शिवसेनेप्रमाणेच भाजप काॅंग्रेसलाही सुरूंग लावत आहे का ? अशा चर्चा सुरू असतांना १४ जुलै रोजी महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच महाराष्ट्रातील परिस्थितीवर काय चर्चा होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“..त्या दिवशी त्या गायब होत्या, संधीसाधू लोकं,” ठाकरे गटाने निलम गोऱ्हेंवर केली परखड टिका
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतल्याने अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. यातच आगामी काही काळात विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्यात कशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जाणार, त्यावरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जयंत पाटलांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही,” अजित पवार गटाचा मोठा निर्णय
हेही वाचा…२१ वर्ष, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही..! शिंदे गटात गेल्याने निलम गोऱ्हेंना आदित्य ठाकरेंचा टोला
हेही वाचा…हिंदुत्व, लव्ह जिहादवरून भाजपच्या नेत्यांना रडवलं, अजित पवार गटाकडून ‘या’ आमदाराची प्रतोद म्हणून निवड
हेही वाचा…अत्यंत जवळचा विश्वासू, माजी मंत्री आमदार शरद पवारांची साथ सोडणार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, महायुतीत आणखी एक भिडू सहभागी होणार का?