मुंबई : शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर आता निलम गोऱ्हे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका उद्धव ठाकरे गटाला बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित निलम गोऱ्हे यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून गोऱ्हे यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे.
हेही वाचा…“अनेकवेळा मला उमेदवारीचा अर्ज भरायला लावला मात्र शेवटच्या क्षणी…,” पंकजा मुंडेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
निलम गोऱ्हे यांना शिवसेनेने चार वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली. विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं. शिवसेनेच्या उमेदवारीवर त्यांनी चार टर्म आमदाराकी उपभोगली. पक्षाच्या वाईट दिवसात हजारो कार्यकर्ते आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे अशी संधीसाधू लोकं गेली असली तर त्याची जागा आम्ही नक्की भरू काढू असं आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?
दरम्यान, निलम गोऱ्हे ह्या एकनिष्ठ होत्या. त्यांना शिवसेनेने आमदारकीची उमेदवारी दिली. त्यांना विधान परिषदेचे उपसभापदी पद दिलं. त्यांना अनेकदा स्वार्थी वृत्तीवर पाहायलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी देखील त्या गायब होत्या. त्यांच्यावर माझं लक्ष होतं. अन् त्या कधी ना कधी फुटतील. असं म्हणत होतो. अस माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजकारणातून ब्रेक घेणार..! पंकजा मुंडेंच्या विधानावर फडणवीसांचं सुचक विधान, म्हणाले, “राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याने..”, *
हेही वाचा…सुषमा अंधारेंमुळे ठाकरे गट सोडताहेत का? निलम गोऱ्हेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या, “अजून काही वेटींग लिस्टवर..”,
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिपुत्रांच्या सत्ता संघर्षात प्रशासकीय ‘वाघाची शिकार’? राहुल कलाटे यांना शह देत जितेंद्र वाघ यांची मुदतपूर्व बदली
हेही वाचा…निलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदे गटात केला पक्ष प्रवेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांना संपर्क साधला ? शरद पवार गटाचं संख्याबळ वाढलं