अहमदनगर : चौंडीत राजकारण करणाऱ्यांचं सरकार २० दिवसांत घालवंल. आत्ताच सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे आता अहमदनगर नव्हे तर अहिल्यादेवी होळकरनगर होणार. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच अहिल्यादेवी होळकरनगर होईल, अशी घोषणा केली. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री चौंडी येथील कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
चौंडीत राजकारण करणाऱ्यांचं सरकार आम्ही २० दिवसात घालवलं. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी रोहित पवारांनाही टोला लगावला. नाव बदलण्याचा निर्णय आमच्या कार्यकाळात होत आहे, हे आमचे भाग्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच जगाला हेवा वाटेल अशी अहिल्यादेवींची ३०० वी जयंती होणार असंही शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा…संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट, अहवाल प्राप्त झाला नसल्याची महिला आयोगाची प्रतिक्रिया
दरम्यान, धनगर समाजाला आमच्या सरकारने अनुदान दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नाही. राजामात अहिल्यादेवी यांनी अखिल भारतात जीर्णोद्धार केला. स्वत: च्या तिजोरीतून जीर्णोद्धार केला. राज्याच्या तिजोरीतील रक्कमेला त्यांनी कधी हात लावला नाही. देशातील मंदिरांचे जीर्णोद्धाराचे मोठे काम अहिल्यादेवींनी केली. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…गौतमीच्या यशाने लोकांना… “पाटलां”च्या वादात अमोल कोल्हेंची उडी, टीकाकारांना झापलं
हेही वाचा…रूपाली चाकणकर म्हणताहेत.., “आता विधानसभा लढवायचीय, अजित दादांकडून उमेदवारी मागणार”
हेही वाचा…शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत इनकमिंग सुरूच, शिंदे गटात मुंबईतील शिवसैनिक दाखल
हेही वाचा…मध्यरात्री राज ठाकरे-फडणवीसांची भेट…! दुसऱ्याच दिवशी भाजपने मनसेला पाडलं खिंडार, एकच चर्चा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना शिवसेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर”, भाजप आमदाराचा मोठा दावा