मुंबई : २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती होती. बाळासाहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आमच्या उमेदवारांनी मंत मागितली आणि स्वत: चं सरकार स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. हा खरा मतदारांशी विश्वासघात होता. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
आम्ही विकासाला महत्व दिलं आहे. नवीन महायुतीचं सरकार स्थापन करण्यापुर्वी जे प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते. त्या सर्व आम्ही अडचणी दुर करून ते पुन्हा सुरू केले. समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक राज्याच्या हिताचे आणि विकासाठीचे प्रकल्प मार्गी लावले. एका विकासाची घोडदौड जोरात सुरू केली आहे. असे म्हणत महाराष्ट्र असं एकमेव राज्या आहे. ज्यामध्ये विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रकल्पावर राबवले जात आहेत.
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी
दरम्यान, पुढे बोलतांना एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्दावर जोरदार भाष्य केलं. यामध्ये मराठावाडा वॉटर ग्रीड बासणात गेला होता. बंद केला होता. त्याला आम्ही ओपन केलं. जलयुक्त शिवार योजना बंद होती, ती आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल कसे होतील,यासाठी आम्ही काम केलं. अडीच वर्षाच्या पुर्वीच्या काळामध्ये आणि आमच्या दीड वर्षाच्या काळात १२० सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“सध्या देशात मोदींचीच हवा, आपल्याला काम करावं लागेल”, शिरूरमध्ये अजित पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…महायुतीत लोकसभांच्या ‘या’ जागावरून मोठा वाद, उद्या अमित शाहांच्या उपस्थितीत जागांचा तिढा सुटणार
हेही वाचा..“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार