नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली असून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा..“महायुतीचा कार्यक्रम अन् व्यासपीठावर शरद पवारांचीच हवा,” फडणवीसांना डिवचणारा ‘तो’ व्हिडीओ आला समोर
दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३४ विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. यातच पहिल्या यादीत भाजपने २८ महिला उमेदवारांचा समावेश केला आहे. तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तींचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
हेही वाचा…“नमो महारोजगार मेळाव्यातून तरूणांची फसवणूक,” विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवार, पश्चिम बंगाल २७, मध्यप्रदेश मधील २४, गुजरात १५, राजस्थान १५, तेलंगणा ९ आसाम ११, झारखंड ११ छत्तीसगड ११ दिल्ली ५, जम्मू काश्मिर २ उत्तराखंड ३ अरूणाचल प्रदेश २ गोवा १ या राज्यांतल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?
वाराणसी – नरेंद्र मोदी
अंदमान निकोबार – विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व – तपिर गावो
आसाम
सिलचर – परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी – बिजुली कलिता
तेजपुर – रणजित दत्ता
नौगाव – सुरेश बोरा
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल
छत्तीसगड
विलापसुर – तोखन साहू
राजनंदगाव – संतोष पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर – महेश कश्यप
दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल
दिल्ली
चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी
बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी
उत्तर गोवा
श्रीपाद नाईक
गांधीनगर – अमित शाह
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर – मनसुख मांडवीय
नौसारी – सी. आर पाटील
जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग
कोडरमाल – अन्नपूर्णा देवी
हजारीबाग – मनीष जैस्वाल
केरळ
कासरगोड – एम एल अश्विनी
कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण
कोझिकोडे – एम टी रमेश
त्रिशुर – सुरेश गोपी
अल्पुझा – शोभा सुरेंद्र
अटींगल – वी मुरलीधरन
READ ALSO :
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचाअवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचा…“बारणेंनी कमळावर निवडणुक लढवावी, मग भाजपकडे माणसं नाहीत का ?” सुनील शेळके यांचा भाजपला सवाल
हेही वाचा…पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य, अमोल कोल्हे अन् अशोक पवारांनी अर्ध्यावरूनच सोडले व्यासपीठ
हेही वाचा…“भाजपचा दुपट्टा दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील, अन् एक दिवस हेच गळ्यात घंटा बांधून रस्त्यावर फिरतील”