पुणे : पिंपरी चिंचवड येथे झालेल्या आखिल भारतीय नाट्य संमेलनाच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. आम्हाला देखील परिस्थितीनुसार सिनेमा किंवा नाटकाचं स्मररूप होतं. जसं मुख्यंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला तर सिंहासन चित्रपटाची आठवण येते. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही. असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यावर आता संजय राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…मुन्ना पोळेकराला मोहरा बनवला, ‘शरद मोहोळ’ हत्या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड आला समोर
देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात सध्या दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे. मानेचा आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाह ही आजारी होऊ शकतात. मोदींही आजारी पडू शकतात. परंतु त्या मानेच्या आजाराबाबत बोलण्यापेक्षा दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे. तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. असा जोरदार घणाघात संजय राऊतांनी फडणवीसांवर केला.
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार
तसेच चांगल्या तालमी केल्या तर त्याचा प्रक्षेकांचा आशिर्वाद मिळतो. तसा आम्हाला मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केलीत. त्यांना लोक घरी बसवतात. २०१९ ला महाराष्ट्राने बघितलं की, कट्ट्यार पाठीत घुसली. अन् २०२२ साली आम्ही देखील असा प्रयोग केला. मग आता होती ती गेली कुठे ? असा खोचक सवालही फडणवीसांनी केला. त्यावर २०२४ नंतर नाटकं एकांकिता हेच करायचं आहे. असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..भाजपने लोकसभेसाठी वेगळी रणनिती आखली, ४० ते ५५ वर्षाच्या उमेदवारांना भाजप मैदानात उतरवणार
हेही वाचा…“जोपर्यंत मी जितेंद्र आव्हाड यांना भेटत नाही”, कर्करोगाशी लढणाऱ्या तरूणाने आव्हाडांसमोर ठेवली ‘ही’ इच्छा
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला “चैतन्यस्पर्श” अभूतपूर्व सोहळा, दिग्गजांची हजेरी,भाविकांची मोठी गर्दी
हेही वाचा“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर