यवतमाळ : मागील १७ दिवसापासून जिल्ह्यात १७ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यातच क्राईम रेकार्ड आहे की गेल्या ८ महिन्यामध्ये १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला विशेष दर्जा देऊन ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी मुंडेंना गराडा घालत पश्नांची सरबत्ती केली.
हेही वाचा…भाजपनं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल, पण शरद पवारही भाजपचा गेम करतील ?
यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात जलसंधारण राबवणे शक्य नाही आहे. त्यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत निचरा करण्याची पद्धत राबवावी लागणार आहे. जोपर्यंत पाणी निचरा करणार नाही. तोपर्यंत जलसंधारण राबवणे शक्य नाही. असं एका शेतकऱ्यांनी म्हटले. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. त्यावर आपल्या मुद्द्यावर एक बैठक बोलवतो. अन् त्यावर विचार करू. यानंतरही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, त्यावर तुम्हाला न्यूज करायची आहे का? असा उलट सवाल मुंडेंनी शेतकऱ्यांना विचारला.
हेही वाचा…शरद पवारांच्या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, कुठल्याही मंत्र्यांना कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नये, असं कुठल्याही मंत्र्यांना शेतकऱ्यांना वाटतं. मी देखील शेतकरी चळवळीतून वाढलो आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने असंख्य आंदोलने केली आहे. ज्या ज्या भागात आत्महत्या झाल्या आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांनी धीर धरावा. प्रत्येक शेतकऱ्यांना आता सरकारने पीकविमा दिला आहे. असंही मुंडे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्राचे सर्व भाजप आमदार परराज्यात जाणार, लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी
हेही वाचा…खासदार कोल्हे कुणासोबत? : म्हणतात… विचारांसाठी शरद पवार अन् विकासकामांसाठी अजित पवार!
हेही वाचा…नितीन गडकरींचा काटा काढण्याचा नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांचा मोठा डाव
हेही वाचा…“तुम्ही घाबरताय, तुम्हाला लोकशाही नकोय”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…पुन्हा दावे-प्रतिदावे, पुन्हा तेच तेच..! शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात, ८ सप्टेंबरपासून खटला सुरू