अमरावती : प्रहार जनशक्ती संघटनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. शेतकरी आणि मजुरांच्या विविध प्रश्नांवरून बच्चू कडू यांनी अमरावती येथे जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. अमरावती येथे केलेल्या भाषणातून बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कृषी कार्यालयात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. मजुरांच्या प्रश्नांवर पुढील १५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”
आमची कुणाशी युती झाली तरी आम्हाला त्याची परवा नाही. परंतु, मजुर, शेतकरी आणि वंचितांशी आम्हाला युती करायची आहे. ही केवळ सुरूवात आहे. आज आम्ही फक्त निवेदन देणार आहोत, कारण सरकार आपलं आहे. माझा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. कारण हा गरिबांचा माणूस आहे. त्याच विश्वासने आम्ही आज परत जात आहोत. यानंतर आम्ही तीन महिने वाट पाहू. तीन महिन्यात आमच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिक आक्रमक भूमिका घेऊ असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल
दरम्यान, बच्चू कडू यांनी अमरावतीतल्या संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळापासून दुपारी मोर्चाला सुरूवात केली होती. मोर्चात मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गाडगेनगर, इर्विन चौक मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयातवर पोहोचला.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र होणारच, म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करताहेत”
हेही वाचा…“..तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची टिका
हेही वाचा…भाजपचा दुपट्टीपणा उघड…! राहुल गांधी संसदेत बोलत असतांना कॅमेरा हटवला
हेही वाचा…“दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती”