नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी एनडीए मधील सर्व खासदारांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका तर शरद पवार यांच्याबाबत कौतुक केलं आहे. त्यावर आता काॅंग्रेसच्या नेत्यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल
शरद पवारांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. परंतु काॅंग्रेसच्या घराणेशाहीने त्यांना सातत्याने डावलण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. त्यावर प्रश्न विचारले असता एवढी काळजी आहे, तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे, अशी खोटक टिप्पणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य
तसेच भाजपने नव्हे तर शिवसेनेनं युती तोडली. यावर बोलतांना ते म्हणाले की, मोदींनी मणिपुर, बेरोजगारी, शेतकरी, गरीबी, महागाईबद्दल बोललं पाहिजे. गेली नऊ वर्षे झाले देशातील जनता राजकीय भाषण ऐकत आहे. जनता मन की बात ऐकण्यासही तयार नाहीत. मणिपूर पेटत असतांना पंतप्रधान मौन ठेवत असतील, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाही. असंही नाना पटोले म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र होणारच, म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करताहेत”
हेही वाचा…“..तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची टिका
हेही वाचा…भाजपचा दुपट्टीपणा उघड…! राहुल गांधी संसदेत बोलत असतांना कॅमेरा हटवला
हेही वाचा…“दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती”
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”