नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं. मणिपूरच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी आणला होता. त्यावर बोलतांना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. तर मंत्री स्मृती इराणींनी देखील त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार
भारताचं लष्कर हे मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. मात्र तुम्ही लष्कराला तिथे पाचारण करत नाही. कारण तुम्हाला मणिपुरमध्ये देश संपावयचा आहे. नरेंद्र मोदी हे देशाचा आवाज एकत नाहीत. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात. कोणाचं ऐकतात माहित आहे का ? रावण दोघांचं ऐकायचा, मेघनाद आणि दुसरा कुंभकर्ण, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी दोघांचंचं ऐकतात एक अमित शहा आणि दुसरे अडाणी. लंका हनुमानाने जाळली नाही. लंका रावणाच्या अहंकारामुळे जळाली. असंही राहुल गांधींनी म्हटलं.
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?
दरम्यान, जर तुम्हाला देशातील जनतेचा आवाज ऐकायचा असेल तर अहंकाराला मारावं लागेल. भाजपने भारत मातेची हत्या केली आहे. भाजप देशद्रोही आहे, देशभक्त नाही. म्हणून पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत. असं देखील राहुल गांधींनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार