मुंबई : राज्यातील शासकीय, निमशासकिय, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच उद्या राज्यातील 20 लाख कर्मचारी सर्व शिक्षकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी आज सर्वपक्षीयांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती.
हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक
आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात विधीमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत एक समिती नेमणार आहे. त्या समिती मार्फत जुनी पेन्शन योजना कशा पद्धतीने लागू करण्यात यावी. याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”
याबाबत आज राज्यातील कर्मचारी संघटना आणि शिंदे फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच या योजनेसंदर्भात तातडीने निर्णय घेणे घातक ठरणार आहे. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुकाणू समितीही बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?
- हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?
- हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
- हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका