मुंबई : राज्यात कांदा, कापुस आणि इतर पिकांचे भाव घसरल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टिका टिप्पणी करतांना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या निमित्ताने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करीत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका
एका संसदेच्या सभागृहात गेलो असता, तिथे भाजपच्या खासदारांनी कांद्याचे भाव वाढल्याने गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. त्यावेळी राज्यसभेत सभापतींनी मला याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा शेतकऱ्याला कुठंतरी दोन पैसे मिळायला लागले की त्यांचे नाटके सुरू होतात. त्याला माझा निषेध करा. अशी आठवण शरद पवार यांनी करून दिली.
हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा
त्याचबरोबर आपल्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती आहे? किती कांदा आपण खातो? अनेक पदार्थ आपण खातो. तसेच एक एकर कांद्याच्या लागवडीसाठी खुप खर्च येत असतो. परंतु त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न आता संसदेत मांडणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
Read also
- हेही वाचा..अब क्या होगा तेरा ‘अनिल परब’ ? किरीट सोमय्यांचं सुचक ट्विट
- हेही वाचा…“तुम्ही शेतकऱ्यांची जात विचारताहेत”? अन् सभागृहात नाना पटोले सरकारवर भडकले
- हेही वाचा…“तर 2024 ची निवडणुक देशातील शेवटची लोकशाही निवडणुक होईल”, आदित्य ठाकरेंचं सुचकं विधान
- हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा