नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेना अपात्र आमदार याचिका प्रकरणावर ३१ डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल द्यावा लागणार आहे. यासाठी आता रोज नियमित सुनावणी विधीमंडळात सुरू झाली आहे. यातच आता राज्याचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांचा मोठा कस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
शिवसेना अपात्र याचिकांवर सध्या विधीमंडळात नियमित सुनावणी सुरू आहे. त्यातच आता नागपुर येथे राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना सकाळी अकरा ते चार अधिवेशन आणि त्यानंतर चार ते सहा या वेळेत याचिकांवरील सुनावणी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्याबद्दल ‘तो’ शब्द वापरल्याने ठाकरे गटाच्या नेत्याला अटक, शिवसैनिक आक्रमक, राऊतांनी केली जोरदार टिका
दरम्यान, राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न, अवकाळी पाऊस यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याला आवरण्याची मोठी कसरत राहुल नार्वेकर यांना करावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कोर्टाने दिलेल्या निर्देशनानंतर शिवसेना अपात्र आमदारांच्या निकाल लावावा लागणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना यादरम्यानच्या काळात मोठी कसरत करावी लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बीडच्या जाळपोळ घटनामागे राजकीय शक्तीशाली व्यक्तीचा हात”, रोहित पवारांचा आरोप नेमका कुणावर ?
हेही वाचा…“भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडावी,” कॅबिनेट मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलं
हेही वाचा…“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?” सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका