पुणे : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना सांगलत त्यांना मारहाण कऱण्यात आली. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
“नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
हिंदुत्वासाठी ज्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून पळ काढला त्यांच्या सत्ताकाळात आता साधूंनादेखील मारहाण व्हायला लागली, ही दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे, असा प्रश्न जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला.
“भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
सांगलीमध्ये साधूसंतासोबत जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याच्बरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष सांधूवर तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने अन्याय केला. त्यांचा प्रखर हिंदू विरोध देशाने पहिला आहे. मात्र वर्तमान सरकार हे साधू संतांचा सन्मान करणारे सरकार आहे. दोषींना कठोर शासन केले जाईल असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
“भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना सांगलत त्यांना मारहाण कऱण्यात आली. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
Read also
- “शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसकडे जाणार नाही, ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही”; संजय गायकवाड
- “आधी ‘ईडी-पीडा’ टळावी, यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल”
- ” याद राखा…! अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील”; रूपाली पाटलांचा सज्जड दम
- “केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले
- “..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी