मुंबई : इंडियाची बैठक पुढे पुढे जाईल, तसं तसं भाजप सिलिंडरच्या किमंती शुन्यावर आणेल, कारण केंद्र सरकारचं सध्या गॅसवर आलं आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्या इंडियाची बैठक मुंबईत होत असून त्यापुर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…“..तर भुजबळांना तुरूंगात जावं लागलं असतं,” शरद पवारांनी भुजबळांना दिलं प्रत्युत्तर
आमच्याकडे पंतप्रधान पदाच्या निवडीसाठी अनेक पर्यात आहेत. परंतु भाजपकडे मोदीशिवाय पर्याय आहेत का ? असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. कारण नऊ वर्षात मोदींनी काहीच केलं नाही. त्यामुळेच त्यांना कर्नाटकात पराभवाचा सामाना करावा लागला. कर्नाटकच्या निवडणुकीत त्यांना बजरंग बली आणावा लागला. परंतु त्यात त्यांना काहीही फायदा झाला नाही. असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…महायुतीत चाललंय काय? फडणवीस अन् अजित पवारांमध्ये संघर्ष, पण यात ‘विखें’चा झाला गेम
दरम्यान, नऊ वर्षात मोदी सरकारला देशातील बहिणींची आठवण आली नाही. परंतु आज आली आहे. त्यामुळेच त्यांनी सिलिंडरच्या किमंती २०० रूपयांनी कमी करून गिप्ट दिलं आहे. भाऊबीज नऊ वर्षात काही झालं नाही का ? असा सवाल देखील ठाकरेंनी केलाय. यातच महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला आहे. परंतु राज्यातील सरकार तसेच केंद्राची सरकार काय करीत आहे? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“इंडियाची बैठक झाली अन् गॅसच्या किमंती कमी झाल्या, कारण केंद्र सरकारचं गॅसवर,” ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरूद्ध अरविंद केजरीवाल, इंडियाच्या बैठकीपुर्वी आपची मोठी घोषणा
हेही वाचा…“ब्रम्हदेव जरी खाली आला तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही,” बच्चू कडूंचं मोठं विधान
हेही वाचा…शेतकरी नेत्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, शरद पवारांची ताकद वाढली
हेही वाचा…शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार, म्हणाल्या, “किमान एक तरी..,”