मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू सातत्याने मंत्रिपदाबाबत चर्चेत राहिले आहेत. सुरूवातीला कॅबिनेट मंत्रिपद मिळणारच यावर बच्चू कडू ठाम राहिलेत. परंतु अजित पवारांच्या एंन्ट्रीनंतर बच्चू कडूंनी मंत्रिपद घेणार नाही. अशी भूमिका घेतली. त्यावर आता पुन्हा एकदा मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं
महाविकास आघाडी सरकार असतांना आपल्या शब्द दिला होता. अजूनही मंत्रिपद मिळालं नाही. तुम्हाला अजूनही आशा आहे का ? यावर ते म्हणाले की, मंत्रिपदापेक्षा मला मंत्रालय भेटलं आहे. दिव्यांग मंत्रालय भेटलं आहे.त्यामुळे आहे त्याच्या पेक्षा जास्त मिळालं आहे. 2024 पर्यंत ब्रम्ह देव जरी खाली आला तरी मंत्रिपद घेणार नाही. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
विरोधकांनी इंडिया नाव ठेवल्यामुळे मोठी फसगत झालीय आहे. कारण भारतात इंडिया आणि भारत अशी दोन स्पर्धा आहे. भारतीय म्हणजे काम, कष्ट, प्रचंड मेहनत करणारा असा वर्ग आहे. तर इंडिया म्हणजे, मौजमजेत, एसी मध्ये राहणारा वर्ग आहे. त्यामुळेच त्यांनी इंडिया नाव निवडला आहे. अजूनही खूप काही होणार आहे. त्यामुळे आमची अजून भूमिका स्पष्ट झालीय नाही. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…शेतकरी नेत्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, शरद पवारांची ताकद वाढली
हेही वाचा…शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार, म्हणाल्या, “किमान एक तरी..,”
हेही वाचा…“..तर भुजबळांना तुरूंगात जावं लागलं असतं,” शरद पवारांनी भुजबळांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…महायुतीत चाललंय काय? फडणवीस अन् अजित पवारांमध्ये संघर्ष, पण यात ‘विखें’चा झाला गेम
हेही वाचा…अजित पवारांकडून भाजप नेत्यांची कोंडी, फडणवीसांनी अजित पवारांना दिला मोठा दणका