मुंबई : राज्यात झालेल्या पक्ष फुटीचा परिणाम आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. कारण अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. परंतु सामान्य लोकांची अजूनही जुन्या पक्षावर निष्ठा कायम असल्याचं दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांनी घोषित केला महाराष्ट्र दौरा, ” कसा असेल महाराष्ट्र दौरा ?
दरम्यान, पुढे बोलतांना ते असं म्हणाले की, येणा-या काळात या 5 राज्यातील निवडणूकींचा परीणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल आणि ह्या 5 राज्यांचा त्यांचा अंदाज असा आहे की, 5 पैकी कमीत-कमी 4 राज्ये काँग्रेस जिंकेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे.
दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील.
येणा-या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी याचिकाकर्त्यांना ठाकरेंकडून ५० कोटींची ऑफर, नितेश राणेंचा गंभीर आरोप
हेही वाचा…“यंदा दिवाळीत कुणालाही भेटणार नाही ?” अजित पवारांनी ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“बीआरएसचा बडा नेता शरद पवार गटात दाखल, तर माजी आमदाराला शरद पवार गटातच लागली मोठी लॉटरी”
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंचं एक ट्विट, अन् रस्ता घोटाळ्यातील कंत्राटदाराला पालिकेने दिला नारळ!
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला