परभणी : भाजपने माझ्यासोबत धोका केला, मात्र मी त्यांच्यासोबत इमानदारीने राहिलो. ज्या दिवशी मी यांना धोका देईल त्या दिवशी यांचे सरकार राहणार नाही. मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, पाच मिनिटं का होईना मला पंतप्रधान व्हायचंय असे म्हणत पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. परभणीत रासपच्या लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते.
हेही वाचा…तटकरे, धनंज मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपात प्रवेश करणार, अजित पवारांना मोठा धक्का ?
गोपीनाथ मुंडे गेल्याने पंकजा मुंडे पेत्रा जास्त माझी वाताहत झाली. गोपीनाथ मुंडे हयात असते तर मी आज केंद्रात मंत्री राहिलो असतो. महत्वाचं म्हणजे मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, मला पाच मिनिटं का होईना देशाचं पंतप्रधान व्हायचंय. इशी इच्छाही जानकरांनी बोलून दाखवली.
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला, महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती जागा देणार यावर कोणताही निर्णय झाला नाही. यासाठी दिल्लीत बैठका होतांना पाहायला मिळत आहे. अशात मित्रपक्षांना मात्र भाजपकडून दुर्लक्ष केले जात आहे. महायुतीसोबत राहुनही नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत. मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत. कुणी आम्हाला कितीही डावललं तरीही काहीही फरक पडणार नाही. महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही असेही जानकर बोलून गेले.
READ ALSO :
हेही वाचाशिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली
हेही वाचा.मराठा आंदोलनाबाबत SIT स्थापन, नाशिकचे पोलिस आयुक्त करणार चौकशी, महत्वाची माहिती येणार समोर
हेही वाचा…ठाकरेंची सांगलीत ताकद वाढली, डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात दाखल, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
हेही वाचा..‘निवडणुकीला उभं राहू नका, भाजपकडून विरोधी नेत्यांना धमकी,” शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
हेही वाचा…निवडणुकीपुर्वी जळगावात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात दाखल