जालना : 1967 ला व्यवसायावरून आरक्षण देण्यात आलं होतं. व्यावसायावरून आरक्षण दिलेल्यांचा आणि आमचा व्यवसाय एकच आहे. सरकारला आता नाक नसल्यासारखं झालं. परंतु आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला झोपू देणार नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात आरक्षणाविषयी चांगली भावना होती. १० हजार पानांचा पुरावा असतानाही मराठा समाजाला आरक्षण नाही. समितीने तपासलेल्या कागदपत्रात काय हेसुद्ध तुम्ही सांगितलं नाही. मराठा पोरांच्या विरोधात सीएस, डीसीएमचं षडयंत्र आहे. असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मराठा आरक्षणाविषयी काहीच बोलले नाहीत. दिल्लीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली असं वाटलं होतं. पण तसं झालेलं दिसत नाही. पंतप्रधान मोदी आरक्षणाचा विषय स्वत: बघतील असं वाटलं होतं असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारेंनी दिला मोठा पुरावा,” कारवाई करण्याची केली फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…“तीच लोकं आज बघ्याच्या भूमिकेत गप्प राहिली, दुख वाटलं”, शरद पवारांच्या टिकेनंतर आव्हाडांचा अजित पवारांना टोला
हेही वाचा…माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हेही वाचा…मोठी बातमी..! १७ हजार कोटींचा डायमंट मार्केट मुंबईतून गेला सुरतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंवर केली जोरदार टिका
हेही वाचा…“पक्ष फुटीचा काॅंग्रेसला मोठा फायदा,” राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितच्या ‘या’ नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश