मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आरक्षणासंदर्भातील शेवटच्या भाषणाचा सर्वांना विसर पडला आहे का ? प्रभु श्रीराम यांच्या विचारांचा रामराज्याचा विचार आपण मागे टाकत चाललो आहे का ? असा सवाल करीत मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल करणारे याचिकाकर्ते वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी सरकारला सवाल केला आहे.
हेही वाचा…“अगोदर आरोप अन् नंतर मुश्रीफांच्याच कंपनीला कंत्राट”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा*
मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. मराठा मागास आहेत, असा कोणत्याच आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. त्यामुळे मागास म्हणून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. मराठा समाज हा गायकवाड आयोगाने मागास ठरवला होता. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. तोच समाज तीच व्यक्ती पुन्हा आपण वेगळ्या घटकात ती मागास आहे. असं म्हणणं आणि असं मान्य करणं हे चुकीचे असल्याचंही गुणरत्ने सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, याचं कारण म्हणजे आपल्या डोक्यातून १०० वर्ष तरी जात जाणार नाही. राजकारणातून तर कधीच जाणार नाही. असे अनेक उदाहरणे पाहिले आहेत की मुस्लिम समाज मुसलमांनाच मतदान करतंय. तसेच इतर समाजही त्याच पद्धीतीने मतदान करीत आहे. त्यामुळे लवकरच लोकशाहीला डेड एन्ड येईल. अन् त्यातून कधीच कुंभार नगराध्यक्ष होणार नाही. कधीच सुतार संरपंच म्हणून दिसणार नाही. कधीच लोहार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून दिसणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे सरकारने डेडएन्ड आणू नये.
READ ALSO :
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान