नवी दिल्ली : देशात आगामी काही महिन्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. त्याआधी विधानसभा किंवा महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. यातच भाजपकडून आता राम मंदिराचा मुद्दा बाहेर काढला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा भाजपचा जोर धरू लागला आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…“..तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”, कोणी फोडली डरकाळी ?
भारतात ५२७ वर्षांपासून राममंदिराची वाट पाहिली जात आहे. ते स्वप्न पुर्ण झालं आहे. मुस्लिम महिलांदेखील भाजपला मतदान करणार आहे. त्यांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं आहे. महिला आनंदी आहेत, नवीन संसद भवनात पहिला कायदा महिलांना आरक्षण देण्याचे काम केलं आहे. त्यामुळे २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होतील असं भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
हेही वाचा…“दादासमोर नाक उचलून ,धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस?”, रूपाली चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
दरम्यान, देशात पाच राज्यात तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि मिझोरम मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आज तेलंगणा आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या सर्व विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यावरून बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन
हेही वाचा…“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अटकेत, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया