नवी दिल्ली : आज राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू झालं आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १८६३ उमेदवार रिंगणार उभे राहिले असून याठिकाणी भाजप आणि काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कर होणार आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी या निवडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…ठाण्यात भाजपला मोठा धक्का, ‘या’ माजी महिला शहर अध्यक्षा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
राजस्थानमध्ये काॅंग्रेसची सत्ता असून सत्ता राखण्यासाठी काॅंग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी सभा घेतल्या तर राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी जोरदार प्रचार केलाय. त्यामुळे आता १८६२ उमेदवारांचं भवितव्य ५ कोटी २५ लाख ३८ हजार १०५ मतदार ठरवणार असून या निकालाची प्रतिक्षा आता सगळ्यांच लागून राहिली आहे.
हेही वाचा…अंतरवाली सराटीत दगडफेकी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पोलिसांनी केली तिघांना अटक
दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचं या निवडणुकीवर भवितव्य अवलंबून असून त्यांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अटकेत, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“..तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”, कोणी फोडली डरकाळी ?
हेही वाचा…“दादासमोर नाक उचलून ,धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस?”, रूपाली चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
“२०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही,” सुळेंच्या टिकेला अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..
हेही वाचा…प्रवीण दरेकरांची ‘राज्य सरकार समन्वयक’ म्हणून निवड, ‘मकाऊचा’ उल्लेख करत बावनकुळेंवर रोहित पवारांची टिका