मुंबई : भारतातील सर्वसामान्य लोकांना आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचं कळतं आहे. एलपीजीवर स्वयंपाक करणाऱ्यांना मोदी सरकार दरकपातीची भेट देत आहे. यामुळे सर्वसामान्या माणसांना मोठा दिलासा मिळणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…“५० खोक्यांच्या जीवावर पक्ष फोडून महाराष्ट्रात चिखल करणाऱ्या भाजपविरोधात इंडियाची बैठक”
सीएनबीसी आवाज ला विशेष सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार १४ किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमंतीमध्ये २०० रूपये प्रति सिलिंडरची कपात जाहीर करू शकते. उज्जवाल योजनेंतर्गत एलपीजीवर २०० रूपये प्रति सिलिंडरची कपातीची घोषणा करण्याची शक्यात आहे.
हेही वाचा…“हातात तलवार घेऊन शक्तीप्रदर्शन करणं बांगरांना महागात पडलं,” आता पोलिस स्टेशनच्या चकऱ्या मारव्या लागणार
कच्चा तेलाच्या किमंती कमी झाल्यामुळे आणि निवडणुकांमुळे सरकारवर दबाव मुंबईत अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत १००२.५० रूपये आहे. दिल्लीत त्याची किंमत सुमारे १००३ रूपये आहे. मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ११०२ रूपये आहे. तर दिल्लीत त्याची किमंत ११०३ रूपये आहे. आता अनेक राज्यांतील निवडणुका लक्षात घेऊन कच्चा तेलाच्या किमती कमी करण्याच्या दबाबव सरकारवर होता. त्यामुळे सरकार दरात कपात करण्याची घोषणा करू शकते.
READ ALSO :
हेही वाचा…“शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन दाखवला आरसा”
हेही वाचा…अन् धरणग्रस्तांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या, मंत्रालयात एकच गोंधळ
हेही वाचा…हेही वाचा…“आजचा पाठ म्हणजेच कानामागून आली आणि तिखट झाली”, काॅंग्रेसने चंद्रकांत पाटलांना डिवचलं
हेही वाचा…“उद्धव ठाकरे, संजय राऊतांना अटक करून कसून चौकशी करावी,” तुषार भोसलेंची मागणी
हेही वाचा…सरकारचा हलगर्जीपणा..,! “केंद्राने निर्यात शुल्क लावले, बंदरात ८०० टन कांदे सडले!