मुंबई : अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालयात जोरदार केलं. यावेळी मंत्रालयात बसवण्यात आलेल्या जाळीवर शेतकऱ्यांनी उड्या मारल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनात हस्तक्षेप करीत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“इकडे मुलीची मंत्रालयात अजित पवारांसोबत भेट अन् तिकडे नवाब मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा”
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. मात्र त्याकडे कुणीही लक्ष न दिल्याने धरणग्रस्तांनी मंत्रालयात आंदोलन सुरू केले होते. २०५० इतका मोबदला मिळाला, तसेच कोणत्याही प्रकारची शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात आलं नाही. यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
हेही वाचा…“सरकारमधीलच ‘हा’ आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत”
दरम्यान, १९७२ साली अप्पर धरण बांधण्यात आलं होतं. त्यावेळी अगदी कमी भावात काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांच्या जमीनी घेतल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. त्यावर निश्चित तोडगा काढला जाईल असंही असं खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आजचा पाठ म्हणजेच कानामागून आली आणि तिखट झाली”, काॅंग्रेसने चंद्रकांत पाटलांना डिवचलं
हेही वाचा…“उद्धव ठाकरे, संजय राऊतांना अटक करून कसून चौकशी करावी,” तुषार भोसलेंची मागणी
हेही वाचा…सरकारचा हलगर्जीपणा..,! “केंद्राने निर्यात शुल्क लावले, बंदरात ८०० टन कांदे सडले!
हेही वाचा…“५० खोक्यांच्या जीवावर पक्ष फोडून महाराष्ट्रात चिखल करणाऱ्या भाजपविरोधात इंडियाची बैठक”
हेही वाचा…“हातात तलवार घेऊन शक्तीप्रदर्शन करणं बांगरांना महागात पडलं,” आता पोलिस स्टेशनच्या चकऱ्या मारव्या लागणार