मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील प्रमुख विरोधकांची महत्वाची बैठक मुंबईत होत आहेत. याची जोरदार तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर टिझर देखील रिलीज करण्यात आले आहेत. तर काॅंग्रेसकडून आता जोरदार जाहिराती करण्यात येत आहेत. यातच इंडियाची बैठक कशासाठी ? याबाबत देखील भाष्य करण्यात आलं आहे.
हेही वाचा…बंडखोरांना मोठा धक्का, पक्षातून फुटलेल्यांना पदावरून तात्काळ दूर करा, मुंबई कोर्टात याचिका दाखल
महाराष्ट्र पु्हा एकदा होणार, एतिहासिक घटनेचे साक्षीदार, हुकूमशाहीला लावणार सुरूंग, लोकशाहीचा जागर होणार, भाजप विरोधी पक्षांच्या आघाडीची म्हणजेच इंडिया ची बैठक आपल्या मुंबईत असं काॅंग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तसेच लोकशाही सद्धाव, सौदार्ह टिकवण्यासाठी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता मिटवण्यासाठी असंही सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक
दरम्यान, ५० खोक्यांच्या जीवावर पक्ष फोडून महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल करणाऱ्या लोकशाहीविरोधी, भाजप विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक होत आहे. महिलांची नग्न धिंड काढल्यावर देखील मूग गिळून गप्प बसणाऱ्या भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हातात तलवार घेऊन शक्तीप्रदर्शन करणं बांगरांना महागात पडलं,” आता पोलिस स्टेशनच्या चकऱ्या मारव्या लागणार
हेही वाचा…“इकडे मुलीची मंत्रालयात अजित पवारांसोबत भेट अन् तिकडे नवाब मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा”
हेही वाचा…“सरकारमधीलच ‘हा’ आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत”
हेही वाचा…दोन महिन्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, ११ दिवस राज्यात “शिवशक्ती जागर” यात्रा काढणार
हेही वाचा…“महायुतीत वादाची ठिणगी..,! राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न? वजन असणा-या जिल्ह्यात कुरबुरी?