नागपूर : एयु प्रकरणात रिया चक्रवर्तीनी याबाबत खुलासा करत एयु म्हणजे अनन्या उदास असं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून कांगावा करणाऱ्यांची तोंड ही लाल आणि काळी झाली आहेत. त्यांचं कानपाट ज्यांच्या नावाने बोलत होते, त्यांनीच फोडलं आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी यावर बोलतांना या गोष्टीला कवडिचीही किमंत देत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरणावर विरोधक तोंडावर पडले आहेत.
“राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”
नारायण राणेंची राज्यसभेची टर्म संपत आली आहे का? हे जरा बघावं लागेल, कारण नारायण राणे यांचं कर्तृत्व शुन्य आहे. नारायण राणे फक्त कुणाला तरी खुश करण्यासाठी आणि पुर्वी ज्या पक्षामध्ये होते. त्या पक्षातील नेत्यांवर वारेमाप टिका करायची अन् ज्या पक्षात जायचं आहे. त्या पक्षात पद मिळावायचं. ही त्यांची खाशियत आहे.
राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’
नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य असल्याने त्यांचं पद टिकवण्यासाठी दुसऱ्यांवर टिका करायची. तसेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते टिका करीत आहेत. ठाकरे घराण्यांवर टिका केल्याशिवाय आपल्याला कुणी महत्व देणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या या टिकेला कवडीचीही किमंत देत नाहीत. तसेच त्यांची किमंत या देशात तसेच राज्यातही नाही. अशी प्रखर शब्दात टिका नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
Read also
- बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
- “महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार…” अन् परिसर दणाणला
- संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
- “अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
- “…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी