मुंबई : अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात जी भाजपा होती. त्या भाजपाचं केंद्र सरकारमधील नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वरूप बदललं असून भाजपा हे आता भाड्याने जमवलेला पक्ष बनला आहे. अशी खरमरीत टिका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली आहे. त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशातच त्यांनी आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर ही जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे जोरदार टिका करीत आहे. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवर किटकांसारखे अनेकजण टिका करीत आहेत. असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. अजित पवार यांच्यावर वारंवार टिका केली. धरणग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस बोलले. त्याच धरणातील पवित्र तीर्थ डोळ्याला आणि डोक्याला लावून ते पवित्र झाले. असा टोलाही सुषमा अंधारे यांनी भाजपला लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या लोगाचं अनावरण पुढं ढकललं, कारण आलं समोर, तर भाजपची जोरदार टिका
हेही वाचा…२०२४ लोकसभेची निवडणुक नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार, काॅंग्रेसचा ‘हा’ बडा नेता मोदीविरूद्ध लढणार, राज्यात एकच चर्चा
हेही वाचा…एक देश, एक निवडणुक..! मोदी सरकारचा विरोधकांना दे धक्का, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती
हेही वाचा…“फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आलीय, फडणवीसांनी भाजपाला अडचणीत आणलंय,”
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या नाकावर टिचून महायुतीचीही मुंबईत बैठक, दोन महत्वाचे ठराव मंजूर