मुंबई : सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी आक्रमक भूमिका अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. यावरून मागील काही दिवसापासून छगन भुजबळ विरूद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचं नेतृत्व छगन भुजबळ करीत आहे. असं विधान ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलं आहे. त्यावर विचारले असता भाजप आमि काॅंग्रेसही ओबीसींचं नेतृत्व करू पाहत आहे. पण भाजप आणि काॅंग्रेसवर छगन भुजबळ भारी पडत आहेत. भुजबळांनी या दोघांनाही मागे टाकलं आहे. आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते आहेत. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र
दरम्यान, अजित पवार आमच्या पक्षातील सर्वोच्च नेते आहेत. पक्षानं सांगितल्यास राजीनामा देणार. मी ओबीसींसाठी काम करतो आणि ते मी थांबवणार नाही. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे याबाबत स्पष्टता असु द्या. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची माझी तयारी आहे. राज्यात इतर सभेसाठी रात्री १० वाजेपर्यंत बंधनं घालण्यात आली आहेत. मग मनाज जरांगे पाटलांच्या सभा रात्री १२ वाजेपर्यंत कशा चालतात? असा सवालही भुजबळांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!