मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केल्यानंतर दिल्लीत आरक्षणावर हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर तो अल्टिमेटम काल संपला अन् दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींची शपथ घेतल्यानं सरकारसमोर पेच वाढला आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
सकाळी मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केला होता. परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. यावर सरकारने ४१ दिवसात काय केलं? असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना केला.
यावर दोन दिवसात गुन्हे मागे घेणार होते. त्याचं काय झालं. असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांनी सुनावलं. आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यामध्ये नेत्यांना गावबंदी आणि आंदोलनं सुरू आहेत. सरकारमध्ये काही तरी शिजतयं म्हणून शिंदेंची शपथेचा आम्ही सन्मान करतो असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत