नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिकेनंतर निलंबित झालेल्या काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बाहल करण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी आज तब्बल १३६ दिवसानंतर संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी काॅंग्रेसच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर राहुल गांधी यांना खासदारकी बाहाल करण्यात आली आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या अजून एक मोहरक्यावर गुन्हा दाखल, शिंदेंनी काल इशारा दिला, अन् गुन्हा दाखल
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलं आहे. २३ मार्चला सुरत कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर २४ मार्चला निलंबन झालं होतं. जवळपास चार महिन्यानंतर राहुल गांधी यांना दिलासा मिळाला. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…मिशन विदर्भ..! अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे, विदर्भात ताकद वाढवणार
दरम्यान, मोदी आडनावावरून टीकेच्या प्रकरणात राहुल गांधी यांची शिक्षा सुरत सत्र न्यायालय, सुरत जिल्हा न्यायालय, अहमदाबाद हायकोर्ट या गुजरातच्या तिन्ही कोर्टात कायम राहिली आहे. अखेर सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांना या प्रकरणी माफी मागायला नकार दिला होता. त्यानंतरही शिक्षेला स्थगिती आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर