मुंबई : राज्यात कधीही निवडणुका लागतील, त्यामुळे दारू गोळा साठवून ठेवलेला बरा. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाषण करणं असं काही नाही. फक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी विक्रोळीमध्ये आलो आहे. ज्यादिवशी निवडणुका लागतील. तेव्हा येईन, आणि ज्याची त्याची फाडायाची त्याची फाडीन, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
“हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
विक्रोळीत एका कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण केलं. त्यात त्यांनी निवडणुकांवरून विरोधकांना लक्ष्य केलं. यातच मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढण्याचं मनसेने ठरवलं आहे. त्याची तयारी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.
अलिकडचे राज ठाकरे यांचा पक्षप्रमुखांचा मेळावा पार पडला. यामध्ये त्यांनी महापालिकेच्या निवडणुकांसदर्भात घोषणा केली. तर सध्या राज ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच पत्रकार परिषदांमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत.
Read also
- “मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार.!” 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- “खिंडारवाल्या पक्षाला अजून किती खिंडार पाडायचं”; अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं
- “वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलंय, सावध रहा;” रूपाली पाटलांचा घणाघात
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली