औरंगाबाद : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच सरकार यायला पाहिजे होतं. परंतु दगाफटका झाला, सरकार आलं नाही आणि ज्यांच्याविरोधात लढलो त्यांचं सरकार आलं. त्यामुळे राज्यात सगळ्याच लोकांची नाराजी होती. ती नाराज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुर झाली असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांनी पैठण येथे केले.
“फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो काही निर्णय घेतला, त्याची पावती आजची ही अफाट जनता आहे. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे शिवसेनेचे नेते आता आमच्यावर करीत आहे. तसेच या अगोदरच्या सरकारच्या काळात मंत्री असून सुद्धा निधी मिळत नव्हता असा आरोप देखील रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच यांच्या भुलथांफांना बळी पडू नका, हे खोके घेतले म्हणता, परंतु आमचा पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही. असा देखील रावसाहेब दानवेंनी चिमटा काढला.
“जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद येथील पैठण येथे जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित आहेत. मात्र या सभेला अंगणवाडी सेविकांना जाहीर सभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने एकच वाद निर्माण झाला आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
Read also
- “मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
- “मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार
- “लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
- “भुमरेंच्या मागच्या सभेला केवळ 110 लोकं होती, यावेळी तो फ्लॉफ शो होऊ नये म्हणून कदाचित”
- “काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”