जालना : राज्य सरकारच्या वतीने दोन निवृत्त न्यायमूर्ती मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला अंतरसराटी गावात दाखल झाले आहेत. या दोन न्यायमूर्तींकडून मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर बाबी समजून सांगितल्या जात आहेत. तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल, परंतु त्यासाठी वेळ द्यावा लागेल. असं न्यायमूर्तींनी मनोज जरांगे पाटलांना सांगितले आहे . त्यावर मनोज जरांगे पाटलांनी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा…विधानभवनात व्हीपवरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी, आजच्या सुनावणीत मोठा ट्विविस्ट
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढा असं म्हणत मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र का देऊ शकत नाही. ? इतर जातींना आरक्षण दिल गेलं आहे मग आम्हाला का नाही ? असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्रामध्ये सरसकट हा शब्द टाका अशी आग्रही मागणी केली आहे.
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे,” मिटकरींच्या भूमिकेनंतर पक्षात वाद होण्याची शक्यता ?
दरम्यान, मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही. मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करायचं आहे. त्यासाठी जलद गतीने कारवाई केली जात आहे. एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नाही. कोर्टात असं कोणतंही आरक्षण टिकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वेळ देण्यात यावा असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा
हेही वाचा…मराठा आंदोलनाची धग कायम, राज्यात आज काय काय घडलं ?
हेही वाचा…नितेश राणेंचं पोस्टर गाढवाला लावून दिलं आव्हान, मराठा समाज राणेंच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी
हेही वाचा…“मराठ्यांनी मला वाचवलं, हल्ला करणारे दुसरेच ,”आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितली सगळी हकीकत