पुणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.राज ठाकरे यांच्या आव्हांना प्रतिसाद देत राज्यात काही ठिकाणी मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यात आली. तर पुण्यात या संदर्भात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी बंडाची भूमिका आपल्याला प्रभागात शांतता ठेवावी असं सांगितलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसेतून वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं पुण्यात अभिनंदन केलं आहे.
बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख
राज ठाकरे यांनी आज सकाळी शिवतीर्थावर वसंत मोरे यांनी पदावरून बाजूला सारत साईनाथ बाबर यांची पुण्यासाठी मनसे शहराध्यपदी निवड करण्यात आली. त्यानंतर साईनाथ बाबर हे मुंबईहून पुण्यात दाखल झाले. त्यावेळी वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं स्वागत करत अभिनंदन देखील केलं. त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये चाय पे चर्चा देखील केली आहे. ही भेट कागत्र याठिकाणी त्यांची भेट घेतली.
वसंत भाऊ तुमची हत्या केली की, आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे; रूपाली पाटलांची प्रतिक्रिया
वसंत मोरे यांनी पाडव्यानंतर जी भूमिका घेतली होती. ती त्यांनी प्रभागाचा विचार केला होता. पक्षांतून अनेकांचा खांदेपालट होते. पंरतु ज्या पद्धतीची वसंत मोरेंची खांदेपालट झाली आहे. ती अत्यंत दुर्दैवी आहे. वंसत मोरे यांनी प्रभाग शांत ठेवावा अशी भूमिका घेतली. पंरतु त्यापेक्षा साईनाथ बाबरच्या प्रभागात 70 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे साईनाथ बाबर यांनी कुठली राजकीय खेळी खेळली. ते अत्यंत दुर्दैवी आहे.
खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
दरम्यान, मनसेच्या अंतर्गत खेळीमुळे त्यांचं शहराध्यक्ष पद गेलं आहे. मी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करताना मला देखील या राजकारणाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे वसंत भाऊ तुमची हत्या केली आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. अंसही त्या म्हणाल्यात वसंत मोरे बोलताना म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे साहेब माझ्या मनात कायम आहे. मनसे सोडण्याचा विचार अजून माझ्या मनात आलेला नाही आहे. ज्यावेळी मनात विचार आला त्यावेळी मी सर्वांसमोर सांगेन. तसेच गेल्या काही दिवसापासून माझं अनेक नेत्यांशी संपर्क होत आहे. माझं वय 47 आहे आणि गेल्या 27 वयापासून मी राज ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Read also:
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
- कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
- “ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
- अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती