छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल निश्चितच दोन ते तीन दिवसात लागणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की हा निकाल आमच्या विरोधात जाईल. यामध्ये काही लोकांना निकाल विरोधात लागून सरकार कोसळणार आहे. परंतु हा निकाल आमच्या बाजूने लागेल अन् आम्ही सत्तेत राहू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पुणे शहाराध्यक्ष बदलणार? भाजपची पुण्यातील कार्यकारिणीत बदल, कुणाला संधी ?
संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडला आहे. त्यांच्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते त्यांचे निर्णय घेतील. तुमच्या सारख्या तीनपट लोकांमुळे काय घडतंय.ते शरद पवारांना माहिती आहे. संजय राऊतांसारखे सल्लागार असल्याने पक्षाचं वाटोळं होतंय. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊतांनी राष्ट्रवादीत पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा…पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने रान पेटलं, शरद पवारांचं प्रत्युत्तर तर नाना पटोले
दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडी टिकणार नाही. इतरांकडे काहीच नसल्याने आता ते इतरांना फुकटचे सल्ले देत आहेत. असंही संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका
हेही वाचा…“संजय राऊत आता शरद पवारांनंतर राहुल गांधींची चाकरी करताहेत”
हेही वाचा…“अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट पुन्हा दाखवण्यात येतील”
हेही वाचा…..“अजित पवारांची हवी निघालीय, त्यांची ओळख त्यांच्या काकांमुळेच”