मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. तर आता राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये व्हीप कुणाचा मानायचा? असा प्रश्न पडला आहे. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी माहिती दिली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले…! शरद पवारांच्या भेटीला, मोठा राजकीय भुकंप होणार ?
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गटाने आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोदपदी निवड केली. तर अजित पवार गटाकडून सुरूवातीला असलेल्या अनिल पाटलांना कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनासाठी दोन्ही गटाच्या प्रतोदने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता व्ही प कुणाचा मानायाचा असा संभ्रम राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये निर्माण झाला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत काही तरी शिजतयं, अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला
दरम्यान, पावसाळी अधिवेशनासाठी आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे व्हीप वैध असून तो लागू आहे. असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तर विधानभवनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला एकच कार्यालय दिलं असून त्यावर अनिल पाटील यांचचं मुख्य प्रतोद नावाची पाटी आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…उपसभापतींना अपात्र करा, विरोधकांच्या मागणीनंतर आता निलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी चर्चेला वेळ…”,
हेही वाचा…“शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, अन्…”, शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…डझनभर विरोधी पक्षातील नेते राजभवनावर पोहचले, राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…अजित पवार गटाची शरद पवारांसोबत ४५ मिनिटं चर्चा, बैठकीत काय झालं ? अजित पवार गटांनी दिली माहिती