मुंबई : अजित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची प्रतिक्रिया मागवली होती. त्यानुसार शरद पवार गटाने ७ सप्टेंबर २०२३ रोजी निवडणुक आयोगात उत्तर दाखल केलं होतं. या उत्तरात पक्षात कोणतीही फुट नाही, परंतु काही गटाने वेगळी भूमिका घेत पक्षांतर केलं असल्याचं शरद पवार गटाने म्हटले आहे.
हेही वाचा…G-20 मध्ये मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, दुसरीकडे गरिबांचे पैसे हिसकावून घेतायेत
राष्ट्रवादी पक्षात कोणताही वाद नाही आणि काही व्यक्ती वगळता, त्यांनी स्वत: च्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी पक्षातून पक्षांतर केले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे पक्ष संघटना अबाधित आणि प्रंचड एकजूट आहे. भारताच्या लोकशाहीचे पावित्र्य जपण्याचे श्रेय असलेला निवडणुक आयोग आपले कर्तव्य निष्पक्षपणे पार पाडेल असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने मारली बाजी, भाजपला फक्त तीन जागा, पाहा निकाल
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरण निवडणुक आयोगात पोहचला आहे. यातच कालपर्यंत दोन्ही गटाने आपलं लेखी उत्तर सादर करण्याची मुदत निवडणुक आयोगाने दिली होती. त्यानंतर काल दोन्ही गटाने आपलं म्हणणं लेखी उत्तरात निवडणुक आयोगात सादर केलं आहे.
सत्यमेव जयते..! pic.twitter.com/nPZ3feSjHC
— NCP (@NCPspeaks) September 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?