जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्यारा मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी राज्य सरकारचा लिफाफा घेऊन आमदार अर्जुन खोतकर आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळाने देखील मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा केली आहे. यातच आता राज्य सरकारने मराठा आरक्षणबाबत नवीन जीआर काढला असून तो जीआर मनोज जरांगे पाटलांच्या समोर आज उघडण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने मारली बाजी, भाजपला फक्त तीन जागा, पाहा निकाल
जरांगे पाटलांचा लढा यशस्वी योग्य दिशेने जात आहे. सरकार एक एक पाऊल पुढे जात आहे. यातच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची आग्रही आहे. याबाबत कार मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. यातच २००४ च्या जीआर प्रमाणे काम केलं जात नव्हते.
हेही वाचा…सल्ला देण्याची सवय काकडेंच्या अंगलट, नितेश राणेंनी चांगलेच झापले
दरम्यान, सात सप्टेंबर 203 रोजी काढलेल्या जीआर वंशावळ असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील त्यावर आमचं सरसकट मराठा समाजाला कुणबी मला प्रमाणपत्र देण्यात यावा अशी आमची मागणी होती एक जून 2004 चा मराठा आरक्षण संदर्भात जीआर आहे तो जर काम करत नव्हता.तेव्हापासून एकही प्रण्माणपक्षत्र मिळालं नाही. २००४ च्या जीआरच्या दुरुस्त्या करून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आम्ही केली होती. खोटे गुन्हे मागे घेण्यात सांगितले होते, परंतु त्यावरील प्रक्रिया सुरू केली नाही. तसेच जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्या वर एकही बडतर्फेची कारवाई करण्यात आली नाही. आता पर्यंत एकही कारवाई करण्यात आली नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल
मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने काम केलं नाही. बैठका होत असतात, चर्चा होत राहतील मला काही ताण नाही. जीआरमध्ये दुरूस्त्या करण्यास सांगितले होते. परंतु ७ सप्टेंबरच्या निवेदनात यात काही दुरूस्ती झाली नाही. आमचा निरोप मुख्यमंत्र्यांकडे परत पाठवा. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असा सरकारने पाठवलेल्या लिफाप्यात नाही, त्यामुळे आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. अशीही भुमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?
हेही वाचा…G-20 मध्ये मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, दुसरीकडे गरिबांचे पैसे हिसकावून घेतायेत